• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ; काय होणार परिणाम ?

शेतीमित्र by शेतीमित्र
May 8, 2022
in शेतीच्या बातम्या
0
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ; काय होणार परिणाम ?
0
SHARES
0
VIEWS

नुकत्याच काही दिवसापूर्वी भारतीय हवामान खात्याने पावसासंबंधी एक वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, यावर्षी महाराष्ट्रात पावसाचे आगमन लवकरच होणार आहे. यामुळे निश्चितचं महाराष्ट्रातील जनतेला विशेषता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

महत्त्वाची बातमी : आता उसापासून तयार होणार जाम !

मात्र असे असले तरी राज्यात सर्वत्र वाढत्या तापमानामुळे लोक हैराण झाले आहेत. आगामी काही दिवसात तापमानात अजून वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यामुळे राज्यातील जनतेस तूर्तास तरी उष्णतेपासून आराम मिळणार नसल्याचे चित्र बघायला मिळते आहे. हवामान विभागाने सांगितले की, विदर्भात आजपासून अकरा मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात वादळाची परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र या वादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही असा अंदाज वर्तवला आहे. याउलट महाराष्ट्रात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे आसानी चक्रवादळ महाराष्ट्रात कुठलाच विपरीत परिणाम घडवणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता मे महिन्यात ?

विदर्भात तापमान 45 अंश सेल्शिअसच्या दरम्यान पोहचले असून पुण्यातही तापमान 40 अंश सेल्शिअस तापमान नोंदवले जातं आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात तापमानात वाढ होत आहे शिवाय विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनता उकाड्याने अक्षरशः हैराण झाली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळचे संकट घोंगावत आहे. रविवारी अर्थात आज सायंकाळ पर्यंत याची तीव्रता वाढणार आहे. हवामान खात्यानुसार हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. या असानी चक्रीवादळात वाऱ्याचा वेग हा ताशी 75 किलोमीटर राहणार असा अंदाज आहे.

हे नक्की वाचा : देशात विद्राव्य खतांची टंचाई : दर वाढले  

यामुळे मच्छीमारांनी यादरम्यान बंगालच्या उपसागरात आणि आग्नेय समुद्रकिनारी जाऊ नये, असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे. याशिवाय समुद्र किनारी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्काली यंत्रणांही तैनात करण्यात आल्या आहेत. एकंदरीत या वादळाचा महाराष्ट्रवर काहीच विपरीत परिणाम होणार नाही. मात्र आगामी काही दिवस उष्णतेची लाट येणार असल्याने जनतेला उकाड्यापासून अजूनच त्रास सहन करावा लागणार आहे.

आनंदाची बातमी : उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा खरीप-2020 चा पीक विमा मंजूर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: People in Maharashtra are literally harassed by UkadaStorms in the Bay of Bengal have no effect on Maharashtra.Temperatures above 45 degrees Celsius in VidarbhaThe heat wave will continue till May 11 in Vidarbhaबंगालच्या उपसागरात वादळाचा महाराष्ट्रात कुठलाच परिणाम नाही.महाराष्ट्रातील जनता उकाड्याने अक्षरशः हैराणविदर्भात अकरा मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणारविदर्भात तापमान 45 अंश सेल्शिअसच्यावर
Previous Post

आता उसापासून तयार होणार जाम !

Next Post

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली या तीन शेतकऱ्यांनी कृषी पुरस्काराची रक्कम

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ; काय होणार परिणाम ?

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली या तीन शेतकऱ्यांनी कृषी पुरस्काराची रक्कम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230537
Users Today : 11
Users Last 30 days : 1294
Users This Month : 136
Users This Year : 4867
Total Users : 230537
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us