• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Wednesday, July 9, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

कृषी कायदे परत आणण्याचे षडयंत्र : योगेंद्र यादव

शेतीमित्र by शेतीमित्र
July 24, 2022
in शेतीच्या बातम्या
0
कृषी कायदे परत आणण्याचे षडयंत्र : योगेंद्र यादव
0
SHARES
0
VIEWS

केंद्र सरकार एमएसपी समितीच्या माध्यमातून मागच्या दाराने कृषी कायदे परत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चार्चे नेते योगेंद्र यादव यांनी केला. केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्याचे समर्थन करणाऱ्या लोकांचाच भरणा समितीवर करण्यात आला असून, पंजाबला मात्र प्रतिनिधीत्व देण्यात आले नाही. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चातर्फे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे यादव म्हणाले.

हे नक्की वाचा : शिक्षिका ते राष्ट्रपती : द्रोपदी मुर्मु यांचा प्रेरणादायी प्रवास

केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात हमीभावाचा कायदा करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी अपेक्षित समितीतील सदस्यांची नावे जाहीर केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाचे नेते योगेंद्र यादव यांनी पत्रकारपरिषदेत सरकारवर टीका केली. जोगेंद्र उगराह, दर्शन पाल, राघव चड्ढा, इंद्रजित सिंग आदी नेते यावेळी हजर होते.

केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात वर्षभर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना, पंजाबला समितीत स्थान देण्यात आलेले नाही, हा पंजाबच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. देशाची खाद्यगरज भागविण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पंजाबला समितीत स्थान नाही. पंजाबमधील कृषी विद्यापीठालाही समितीत स्थान मिळालेले नाही. उलट कर्नाटक, ओडिशा, सिक्किम, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मिर, मध्य प्रदेश इथल्या नोकरशहांना प्रतिनिधीत्व देण्यात आल्याचे यादव म्हणाले.

तीन कृषी कायद्यांची संकल्पना मांडणारेच या समितीच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले आहेत. 26 सदस्यांच्या या समितीत शेतकऱ्यांच्या केवळ 3 नेत्यांना घेण्यात आले आहे. कृषी कायद्यांचे समर्थन करणाऱ्या लोकांचाच भरणा या समितीत करण्यात आल्याची टीका यादव यांनी केली.

नक्की वाचा : सर्पदंश : अशी घ्या काळजी

हमीभावाचा कायदा करण्यात यावा, असा संयुक्त किसान मोर्चाचा आग्रह होता. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही समिती स्थापन करण्याचा शब्द दिला होता. मात्र समिती स्थापन करण्याबाबत सरकारकडून टंगळमंगळ सुरु झाल्यावरच आम्हाला यात काहीतरी काळेबेरे असणार, याचा अंदाज आला असल्याचेही यादव म्हणाले.

या समितीचे स्थान काय असणार ? या समितीच्या शिफारशी बंधनकारक असणार का ? शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभाव (MSP) देणे सरकारवर बंधनकारक असणार का ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही मागितली होती. मात्र सरकारकडून केवळ चालढकल करण्याचे धोरण राबवण्यात आल्याचेही यादव यांनी सांगितले.

ब्रेकिंग न्यूज : आवक वाढल्याने मोसंबीचे दर कोसळले !

आमचा अंदाज आता खरा ठरल्याचे यादव म्हणाले. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या हमीभावाचा कायदा करायचा नाही. उलट या समितीच्या माध्यमातून तीन कृषी कायदे मागच्या दाराने राबवायचे आहेत, असा आरोपही यादव यांनी केला.

संयुक्त किसान मोर्चातर्फे पुन्हा आंदोलन

हमीभावाच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाकडून नव्याने आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या फसवणुकीविरोधात राज्यभर शेतकरी मेळावे घेण्यात येणार आहेत. 31 जुलै रोजी राज्यभरात चार तास चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट रोजी राज्यभर जय जवान जय किसान शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याचेही मोर्चाकडून सांगण्यात आले.

मोठा निर्णय : द्राक्ष बागाईतदार संघाचा दोन संस्थांशी संशोधन करार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: 14 ऑगस्टला राज्यभर जय जवान जय किसान शेतकरी मेळावेAgitation again by the United Kisan MorchaCentral Government MSP CommitteeOn August 14 Jai Jawan Jai Kisan Farmers should gather across the stateWhat will be the position of MSP committee?Will the recommendations of the MSP committee be binding?एमएसपी समितीचे स्थान काय असणार ?एमएसपी समितीच्या शिफारशी बंधनकारक असणार का ?केंद्र सरकार एमएसपी समितीसंयुक्त किसान मोर्चातर्फे पुन्हा आंदोलन
Previous Post

शिक्षिका ते राष्ट्रपती : द्रोपदी मुर्मु यांचा प्रेरणादायी प्रवास

Next Post

खरीप कांद्यावर थ्रिप्सचे संकट !

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
खरीप कांद्यावर थ्रिप्सचे संकट !

खरीप कांद्यावर थ्रिप्सचे संकट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

231271
Users Today : 23
Users Last 30 days : 706
Users This Month : 227
Users This Year : 5601
Total Users : 231271
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us