• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

अलर्ट : पुढील 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट

शेतीमित्र by शेतीमित्र
May 9, 2022
in शेतीच्या बातम्या
0
अलर्ट : पुढील 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट
0
SHARES
0
VIEWS

राज्यात सध्या उन्हाचा जोर वाढतच चालला असून, तापमानामुळे लोक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भासत आहे. तसेच पिकांनाही पाण्याची गरज निर्माण झाली आहे. मे महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाच्या तिव्रतेने अहाकार माजवला आहे. अशातच पुढील 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातला तापमानाचा पारा 45 अंशावर जाणार असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे.

गेल्या दोन तीन वर्षापासून उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ होत आहे. याची कारण मिमांसा करताना ग्लोबल वार्मिंग, हवामानतील बदल, कार्बन उत्सर्जन अशी कारणे सांगितली जातात. यंदा त्याची खरी प्रचिती दिसून आली आहे. यंदा महाराष्ट्रातील अनेक शहरातील तापमान 44 अंशाच्या पुढे गेले आहे. पुर्वी महाराष्ट्रातील ठरावीक नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात तापमानाचा पारा वर असायचा मात्र यंदा सोलापूर, जळगाव, नाशिक आणि ठाणे याशहरातील तापमानात कमालीची वाढ झालेली दिसून आली. प्रत्येक वर्षी तापमानाचा पारा एक ते दोन अंशाने वाढताना दिसत आहे.

लक्षवेधी बातमी : मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली या तीन शेतकऱ्यांनी कृषी पुरस्काराची रक्कम

सध्या राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली असताना अशातच पुढील 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तरेकडून उष्णतेच्या लहरी सक्रीय झाल्याने राज्यातला तापमानाचा पारा 45 अंशावर जाणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांना वाढत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागानं इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यांनाही या उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार आहे. तर दुसीरीकडे कोकणात ढगाळ वातावरण झाले आहे. तसेच गोव्यात देखील किंचीत ढगाळ वातावरण झाले आहे.

महत्त्वाची बातमी : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ; काय होणार परिणाम ?

उद्या (10 एप्रिल) धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नाशिकात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भात 12 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमान अधिक असणार आहे. तिथे उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. काही ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नागपुरात पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेमुळे तापमान 45 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 11 आणि 12 मे रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान विभागाने सांगितली आहे.

महत्त्वाची बातमी : आता उसापासून तयार होणार जाम !

देशात एकीकडे तापमान वाढत असताना पश्चिम बंगालमध्ये असनी चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. असनी चक्रीवादळ पुढील 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे चक्रीवादळ आता विशाखापट्टणमपासून 940 किमी आणि ओडिशातील पुरीपासून 1000 किमी अंतरावर असल्याचे माहिती मिळत आहे. हे चक्रीवादळ 10 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये येण्याची शक्यता असल्याने बंगालमध्ये ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप याचा काही परिणाम झाला नसून, राज्यात उन्हाचा चटका जाणवत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता मे महिन्यात ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Tags: Cloudy weather in KonkanThe hurricane has not yet affected the stateThe temperature in the state will go up to 45 degrees CelsiusWarning of heat wave to North Maharashtra and Vidarbhaउत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशाराकोकणात ढगाळ वातावरणचक्रीवादळाचा राज्यात अद्याप परिणाम नाहीराज्यात तापमानाचा पारा 45 अंशावर जाणार
Previous Post

दिवसाला 16 ते 18 लिटर दूध देते या जातीची म्हैस

Next Post

अजितदादा म्हणाले… ऊस हे आळशी लोकांचे नव्हे, तर कष्टकऱ्यांचे पीक

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
अजितदादा म्हणाले… ऊस हे आळशी लोकांचे नव्हे, तर कष्टकऱ्यांचे पीक

अजितदादा म्हणाले... ऊस हे आळशी लोकांचे नव्हे, तर कष्टकऱ्यांचे पीक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230534
Users Today : 8
Users Last 30 days : 1291
Users This Month : 133
Users This Year : 4864
Total Users : 230534
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us