शेतीमित्र

शेतीमित्र

बोगस खते-बियाण्यासंदर्भात कडक कायदा आणणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बोगस खते-बियाण्यासंदर्भात कडक कायदा आणणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी बीटी बियाण्यांप्रमाणेच इतर बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई राज्यशासन करणार असून, त्या अनुषंगाने विधिमंडळात...

राज्यात पावसाला पोषक हवामान : आगामी 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार

राज्यात पावसाला पोषक हवामान : आगामी 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार

राज्यात पावसाला पोषक हवामान असले तरी अनेक ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अशात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण...

लॉटरी पद्धत बंद ; मागेल त्याला ड्रीप आणि शेततळे  : कृषीमंत्री धनंजय मुंडे

लॉटरी पद्धत बंद ; मागेल त्याला ड्रीप आणि शेततळे  : कृषीमंत्री धनंजय मुंडे

लॉटरी पद्धत बंद करून मागणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना ड्रीप आणि शेततळे देण्याचा धडाकेबाज निर्णय राज्याचे नवीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला...

राज्यातील 100 रोपवाटिकांची मान्यता रद्द

राज्यातील 100 रोपवाटिकांची मान्यता रद्द

शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी दर्जेदार रोपे व कलमांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागाने राज्यातील फळबाग रोपवाटिकांची सुरू केली आहे. या तपासणी...

चिंदर येथे 41 जनावरांचा विषबाधेने मृत्यू  

चिंदर येथे 41 जनावरांचा विषबाधेने मृत्यू  

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील चिंदर (ता. मालवण) येथे गेल्या तीन दिवसांत येथील 31 पशुपालकांच्या तब्बल...

डाळींबाच्या मृग बहाराचे परफेक्ट व्यवस्थापन

डाळींबाच्या मृग बहाराचे परफेक्ट व्यवस्थापन

सध्या तापमानात होत असलेली वाढ, उन्हाचा वाढत चाललेला ताडाका आणि वेळी-अवेळी पडणारा पाऊस याचा मोठा परिणाम शेतीवर झाला आहे. विशेषतः...

35 दिवसात कोथिंबीरीचे 6 टन उत्पादनतंत्र

35 दिवसात कोथिंबीरीचे 6 टन उत्पादनतंत्र

कोथिंबीरीला वर्षभर चांगली मागणी असते. कोथिंबीरीची लागवड ही प्रामुख्यारने पावसाळी (खरीप) व हिवाळी (रब्बी) हंगामात केली जाते. उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर चे...

कृषी उत्पादकता वाढवण्याची जबाबदारी कृषी वैज्ञानिकांची : डॉ. मनसुख मांडवीय

कृषी उत्पादकता वाढवण्याची जबाबदारी कृषी वैज्ञानिकांची : डॉ. मनसुख मांडवीय

रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जमिनीवर रासायनिक खताचा होणारा दुष्परिणाम कमी करण्याची गरज आहे. रासायनिक खताशिवाय...

ई-केवायसी अभावी शेतकरी अवकाळीच्या नुकसान भरपाईपासून वंचित

ई-केवायसी अभावी शेतकरी अवकाळीच्या नुकसान भरपाईपासून वंचित

गेल्या वर्षी अवकाळी पावसाने राज्यातील हजारो हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले होते. त्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ई-केवायसी अभावी अजूनही नुकसान...

Page 10 of 115 1 9 10 11 115

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

× Chat With Us