बैलगाडा शर्यतीचे हे आहेत नवे नियम
राज्य सरकारचा महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीबद्दलचा कायदा 12 वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर वैध ठरला. अखेर बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्यामुळे...
राज्य सरकारचा महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीबद्दलचा कायदा 12 वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर वैध ठरला. अखेर बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्यामुळे...
गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी अरुण डोंगळे यांची वर्णी लागली आहे. मागील चेअरमन विश्वासराव पाटील यांनी...
लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी स्किन आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. खरीप...
देशात सर्वाधिक सोयाबीन उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यात लातूरचा दुसरा क्रमांक लागतो. त्याचबरोबर देशात तेल बिया संशोधनात इथल्या तेल बिया संशोधन केंद्राचे...
8 जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लागणार असून यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव...
यंदा हवामान बदलाच मोठा परिणाम दिसून येत असून, कडक उन्हाच्या तीव्रतेने राज्यात कहर केला आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील उकाड्यात...
हवामान बदलाचा मोठा परिणाम शेतीवर झाला आहे. मध्यंतरी झालेल्या आवळली पावसामुळे एनएमके-1 सिताफळाच्या बागा फुटल्या आहेत. त्यामुळे आता फुटलेल्या सीताफळ...
छत्रपती संभाजीनगरमधील इसारवाडी (ता. पैठण) येथे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या ‘सिट्रस इस्टेट’ उभारण्यात येत असून, या प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री...
शेतकऱ्यांना खुश करणारी बातमी समोर आली आहे. सर्वांचे अंदाज चुकवत तीन दिवस आधीच मान्सून अंदामानात दाखल झाला आहे. मागील वर्षी...
संपर्ण राज्यात अतिकडक उन्हाचा तडका सुरु आहे. उन्हाचा कडक झळांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अजूनही उष्णता आणि तापमान दोन्ही वाढणार...