वाढत्या उन्हामुळे लिंबाच्या किमती वधारल्या !
राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबाच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी लिंबाच्या किमती वधारल्या आहेत. सध्या बाजारात एका लिंबाची...
राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबाच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी लिंबाच्या किमती वधारल्या आहेत. सध्या बाजारात एका लिंबाची...
राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेली शेती पिके अवकाळी पावसामुळे झोपल्याने आणि गारपिटीमुळे अक्षरशः भुईसपाट...
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान...
जिवामृत हे खत नसून अनंत कोटी उपयुक्त सुक्ष्म जिवानुंचे सर्वोत्तम विरजन आहे. तसेच सर्वोत्तम बुरशिनाशक सर्वोत्तम विषाणू नाशक जंतूरोधक व...
मोत्यांची शेती या व्यवसायाला आज सर्वमान्य झाला आहे. वास्तविक मोत्याची शेती हा मत्स्यपालनाचाच एक भाग म्हणता येईल. समुद्रातून मोती काढणे...
हिंगोली येथे मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा यांच्या सहकार्याने...
राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. काही जिल्ह्यात तोंडाला आलेली पिके वाया गेली आहेत. सरकारकडून...
अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे प्रचंड प्रमाणात झालेले नुकसान आणि आता सर्वाधिक द्राक्ष निर्यात होत असलेल्या बांगलादेशाने आयात शुल्क अद्यापही रद्द...
राज्यात मागील काही दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा शेतकऱ्यांना बसला असून अजून काही ठिकाणी अवकाळी पाऊस नुकसान करीत आहे....
विविध मागण्यांसाठी निघालेला शेतकरी लाँग मार्च राज्य सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला आहे. किसान सभेचे नेते माजी आमदार जे. पी....