संपर्ण राज्यात अतिकडक उन्हाचा तडका सुरु आहे. उन्हाचा कडक झळांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अजूनही उष्णता आणि तापमान दोन्ही वाढणार...
Read moreसोलापूर शहरातील जुळे सोलापूर परिसरात आंबा महोत्सव सुरु आहे. या महोत्सवात अडीच किलोच्या वजनामुळे आणि शरद पवार यांचे नाव दिलेला...
Read moreराज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालघर...
Read moreसध्या तुर्की बाजरीची चर्चा जोरदार सुरु आहे. कारण आहे ; बोरीस (धुळे) येथील शेतकरी डॉक्टर अनिल जैन यांनी तुर्की बाजरीचे...
Read moreगेल्या दोन वर्षात राज्यात पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला. अवेळी आणि दीर्घकाळ पडलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदाचा...
Read moreराजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने दि. 21 ते 28 मे दरम्यान राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न सन्मान सप्ताहाचे आयोजन करण्यात...
Read moreराज्यात अतिकडक उन्हाळा सुरु असून, अजूनही उष्णता आणि तापमान दोन्ही वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही...
Read moreभारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राच्या विकासाबरोबरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय...
Read moreबाजारात चांगली मागणी असलेल्या लाल रंगाच्या कांद्याबाबत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लाल रंगाच्या उन्हाळी कांद्याप्रमाणे चांगली टिकवण क्षमता असलेला...
Read moreराज्यात आजपासून पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. डख...
Read more