दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून राज्यात 2015 - 2019 या काळातील महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजना आता पुन्हा...
Read moreदेशभरात आंब्यांच्या अनेक जातीची लागवड केली जाते. पण, यामधील हापूस आंबा सर्वात लोकप्रिय आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातून मोठी मागणी...
Read moreअक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून या दिवशी घरोघरी आवर्जून आमरस पुरीचा बेत केला जातो. मात्र यंदा हवामान...
Read moreमागील आठवड्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदाचा सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के पाऊस होण्याचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजात 5...
Read moreसर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने काल सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील...
Read moreशेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणाऱ्या व सोयीचे ठरणाऱ्या पीक कर्जावर आता व्याज द्यावे लागणार आहे. 1 एप्रिल पासून डीबीटीमुळे जिल्हा बँकांनी...
Read moreहवामान बदलाचा मोठा परिणाम दिसून येत असून, सध्या राज्यातील वातावरणात सतत बदल दिसून येत आहे. दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी...
Read moreविदर्भात शुक्रवारनंतर काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार दणका दिला. या...
Read moreस्कायमेटच्या हवामान अंदाजानंतर सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला भारतीय हवामान विभागाने आपला दिर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. त्यामध्ये यंदा देशात सरासरीच्या...
Read moreअवकाळी पावसामुळे धडकी भरलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा चिंतेत टाकणारी बातमी आली आहे. स्कायमेट या अमेरिकेतील खासगी संस्थेकडून यंदा मान्सूनचा चिंताजनक अंदाज...
Read more