राज्यातील शेतकरी प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून...
Read moreकलिंगडाच्या दरात मोठी घसरण झाल्याने कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्राबरोबरच तळकोकणातील शेतकऱ्यांना बसत आहे....
Read moreगेल्या काही दिवसांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होण्याच्या संदर्भात चर्चा सुरु आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना वार्षिक...
Read moreअन्नसुरक्षेच्या दृष्टीने ज्वारी पिकासारख्या कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकाचे महत्त्व वरचेवर वाढत असून, अधिक उत्पादन आणि काटेकोर पाणी वापराच्या दृष्टीने ठिबक...
Read moreतुपकर यांचा उद्या आत्मदहनाचा इशारा पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ या मुद्यांसाठी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह दि. 11...
Read moreहवामान बदलाचा मोठा फटका यंदा रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या गहू आणि हरभरा या पिकाला बसण्याची शक्यता असून, यंदा या...
Read moreमागील तीन वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष पीक चांगल्या स्थितीत असून, आत्तापर्यंत द्राक्ष पिकाचे नुकसान झालेले नाही. विशेषत: थंडीचाही फारसा फटका...
Read moreयंदा अवकाळी आणि लांबलेला परतीचा पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असताना आणि आत्ता कुठे सर्वकाही मार्गी लागले असताना चिंताजनक बातमी...
Read moreअवकाळी आणि लांबलेला परतीचा पाऊस यामुळे यंदा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र सध्या सर्वच फळांचे विशेषत: केळीचे भाव वाढल्याने...
Read moreदेशाच्या कृषी क्षेत्रात नैसर्गिक शेतीवर भर देण्यासाठी केंद्र सरकार येणाऱ्या 3 वर्षात सर्वसाधारण 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी मदत...
Read more