सर्वसामान्याच्या जेवणाला झणझणीत चव आणाणाऱ्या मिरचीचा ठसका यंदा चांगलाच वाढला आहे. यंदा मिरचीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. मिरचीच्या या...
Read moreराज्यातील शेती वीजपंपच्या वीजेचा प्रश्न वरचेवर गंभीर होत चालला आहे. शेतीला मिळणाऱ्या रात्रीच्या विजेमुळे शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत...
Read moreकोरोना महामारी, रशीया-युक्रेन युद्ध यामुळे भडकलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता अक्षरश: होरपळून निघाली आली. या महगाईमुळे देशातील सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास...
Read moreशेतकऱ्यांच्या ऊस बिलातून परस्पर कट करून घेतला जाणारा ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च किती असावा, या संदर्भातील मार्गदर्शक सुचना आता...
Read moreनागपूर येथे 25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोव्हिजन’चे आयोजित करण्यात आले असल्याची घोषणा केंद्रीय...
Read moreसाखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांची वजन काट्यावर होणारी फसवणूक थांबवण्यासाठी साखर आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
Read moreराज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करुन येत्या आठ दिवसाच्या आत...
Read moreभरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, यंदा भारतातून जगातील 11 देशांना भरड...
Read moreसध्या थंडीमधील गारठा वाढत असताना हवामान विभागाने राज्यात पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे सर्वसामन्यांबरोबरच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषत:...
Read moreपोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी आता प्रदूषण नियंत्रण मंडळासह आता सरकारची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सविस्तर...
Read more