शेतीच्या बातम्या

‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना पुन्हा एकदा सुरु

कोरडवाहू शेतकऱ्यांना संजीवनी देणारी आणि कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणारी 'मागेल त्याला शेततळे' ही योजना पुन्हा...

Read more

पशुपालकांच्या खात्यावर लम्पी चर्मरोगाची 10 कोटींची नुकसान भरपाई जमा

राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 4 हजार 62 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून 10.44 कोटी...

Read more

राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान...

Read more

कृषी प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यातीत 25 टक्क्यांनी वाढ

भारताच्या कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (2022-23) दुसऱ्या तिमाहीत 13 हजार...

Read more

आता ग्रामपंचायत हद्दीतच होणार स्वयंचलित हवामान केंद्रे

गेल्या काही दिवसात अंतरा-अंतराव हवामानातील बदलाचा अनुभव येत आहे. बदलत्या हवामानाचा अंदाज लक्षात यावा आणि शेतकर्‍यांना त्यादृष्टीने शेतीकामाचे नियोजन करता...

Read more

विदर्भातील मत्सव्यवसाय रोजगाराभिमुख करणार : मुनगंटीवार

विदर्भात रोजगार निर्मितीच्यादृष्टीने मत्सव्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘माफसू ‘यांनी त्या पद्धतीने कामाची दिशा ठरवून...

Read more

‘स्पाईस व्हीलेज’ मधून कृषी पर्यटन निर्मिती करा : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

स्पाईस व्हीलेजच्या माध्यमातून कृषी पर्यटन वाढवावे. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाने महिलांना रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा सिंधुरत्न...

Read more

खताच्या किमती स्वस्त : नवीन दर जाहीर

केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला असून, फॉस्फरस व पोटॅश खतांवर अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे खताच्या किमती स्वस्त...

Read more

कष्टकरी, शेतकऱ्यांवरील संकटे दूर कर ! : उपमुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे

गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर कर ! शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद दे !...

Read more

ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची टाळाटाळ का ?

गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारण हे ओला दुष्काळाच्या मुद्द्यावरुन चांगलेच तापले आहे. अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले...

Read more
Page 29 of 88 1 28 29 30 88

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

× Chat With Us