यंदा पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. जूनपासून सुरु झालेला पाऊस अजून मुक्कमी आहे. या अतिरिक्त पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले...
Read moreराज्यात काही जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरु असून, दिवाळीच्या तोंडावरची पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे...
Read moreऔरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये निम्म्या भागात कृषी औद्योगिक पार्क आणि उर्वरित क्षेत्र...
Read moreपरतीच्या संततधार पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, परतीच्या पावसाने द्राक्ष, कापूस, सोयाबीन, ऊस, भाजीपाला, भुईमूग, उडीद या पिकाचे...
Read moreराज्यात लवकरच विषमुक्त शेतीविषयीचे धोरण ठरवण्यात येणार असून, सेंद्रीय शेतीचे प्रमाणिकरण करण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा...
Read moreसर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या उसावर काटामारीतून वर्षाला सुमारे 4500 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या ऊस कारखानदारांना यावर्षी त्यांचाच ‘काटा’ काढल्याशिवाय सोडणार नाही, असा...
Read moreसध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून, परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. अशातच हवामान विभागाने 5 ते 10...
Read moreराज्यात जनावरांचा लम्पी त्वचारोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असून, राज्यात लसीकरण सुरू आहे. आधी पाच किलोमीटर परिसरात लसीकरण करावे...
Read moreपरभणीच्या दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘नुकसान झाले त्यांना भरीव मदत मिळणारच’ असे वचन कृषीमंत्री या नात्याने शेतकऱ्यांना दिले...
Read moreहिंगोली जिल्ह्यात उभारले जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष म्हणून शिंदे गटात सामील झालेले हिंगोली लोकसभेचे शिवसेनेचे खासदार हेमंत...
Read more