गेल्यावर्षी अतिरिक्त उसामुळे झालेला गोंधळ यंदा होवू नये यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे. त्यामुळे यंदा प्रतिवर्षीच्या वेळापत्रकाच्या सुमारे 15 दिवस...
Read moreशेतकऱ्यांसमोरील संकटाची मालिका सुरूच असून, आता शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अळीचे नवे संकट उभे राहिले आहे. या घोणस अळीचा परिणाम केवळ...
Read moreपीएम किसान योजनेचा निधी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-केवायसी करण्यासाठी मार्चपासून तब्बल तीनवेळा मुदतवाढ देऊनही...
Read moreकापूस हे महाराष्ट्रातल्या प्रमुख नगदी पीक आहे. मागच्या वर्षाचा हंगाम संपताना कापसाला 14 हजारांवर भाव मिळाला होता. यंदाही कापसाला चांगला...
Read moreशेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण व जीवनमान उंचावण्यासाठी सर्वंकष धोरण निर्माण करण्यात येईल. ‘माझा एक दिवस...
Read moreपोळ्यानंतर सणासुदीचे दिवस सुरू झाले असून, गणेशोत्सव आणि येणाऱ्या गौरीच्या सणामुळे सध्या फुलांचा बाजार बहरला आहे. गणेशोत्सवामुळे फळांची विशेषत: फुलांची...
Read moreवन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृतांच्या नातेवाइकांना वन विभागाकडून 20 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असून जखमी आणि पशुहानी झाल्यास देण्यात येणाऱ्या...
Read moreजागतिक बाजारातील खतांच्या किमती ठरविणार्या मोरोक्कन कंपनी, ओसीपीसह अनेक कंपन्यांनी फॉस्फोरिक ॲसिडच्या किमती कमी केल्या असून, त्या शिवाय खत तयार...
Read moreजागतीक नारळ दिनाचे औचित्य साधून 2 सप्टेंबर रोजी नारळ विकास मंडळाच्या वतीने विविध कार्याक्राचे आयोजन करण्यात आले असून, यंदा उज्वल...
Read moreराज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार...
Read more