ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेले ‘महा-ऊस नोंदणी’ॲप कालपासून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. साखर संकुल...
Read moreसध्या राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी परतीचा मान्सून सर्वसाधारण तारखेपेक्षा सुमारे पंधरा दिवस अगोदरच म्हणजेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दाखल...
Read moreआपल्याला पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीसाठी प्रतीवर्षी 15 लाख कोटी रुपये खर्च होतो. त्यामुळे ऊर्जा आणि ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या कृषी उत्पादनांवर...
Read moreसोयाबीनचे कोठार असलेल्या लातूर येथे जास्तीच्या दराने सोयाबीन खरेदीचे आमिष दाखवून 37 शेतकऱ्यांची 85 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस...
Read moreदुधाचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याने दुग्ध उत्पाद्क शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. असे असताना आता एक मोठी बातमी...
Read moreशेतकरी आणि त्यांच्या आत्महत्येचा मुद्दा मला अस्वस्थ करतो. अर्थकारण जर व्यवस्थित राहिले नाही तर कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो....
Read moreराज्यात बहुतांश सर्वच भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर दुसरीकडे उन्हाची तिव्रता वाढली आहे. यामुळे खरीपाची पीक सुकू लागली आहेत....
Read moreसंशोधन करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी कृषी संशोधनाची माहिती त्या-त्या क्षेत्रीय भाषेमध्ये शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री...
Read moreनुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा मांडण्याची केलेली घोषणा ताजी असतानाच जालन्यात शनिवारी...
Read moreअनेक दिवसापासून संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा उत्पादकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलासा दिला असून, त्याच्या विविध मागण्याचा विचार करून विशेष...
Read more