शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे अमरावती जिल्ह्यातील म्हसला, ता. बडनेरा येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांना आज जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय...
Read moreमहागाईने सर्वसामान्यांचे जीवन त्रासदायक झाले आहे. दैनंदिन गरजेच्या बऱ्याचशा गोष्टी महाग झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. यामध्ये पेट्रोल,...
Read moreसोलापुरात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने उणे पातळीत असणारे उजनी धरण अवघ्या आठवड्याभरातच 25.18 टक्क्यांवर पोहोचले आहे. धरणातील पाणीपातळी 492.810...
Read moreमहाराष्ट्र राज्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी...
Read moreकोरोनाच्या महामारीमुळे ट्रॅक्टर उत्पादनामध्ये मोठी घट झाली होती. मात्र आता स्थिती सुधारत असून, देशातील ट्रॅक्टर उत्पादन आणि निर्यातीमध्ये वाढ झाली...
Read moreसध्या राज्यात पावसाने थैमान घातले असून, कल्याण-डोंबवली भागातसुद्धा मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी परिसरातील घरांमध्ये आणि म्हशींच्या तबेल्यांमध्ये शिरले आहे. त्यामुळे...
Read moreराज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये थेट मतदान करता येईल असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला....
Read moreनगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच यांची निवड आता पुन्हा थेट जनतेमधून करण्याबाबत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय...
Read moreपावसाळ्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, आज कृष्णा नदीची पाणी पातळी जवळपास तीन...
Read moreराज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, धुव्वाधार अतिवृष्टीमुळे बहूतांश जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्यातील सर्वच नद्यांची पाणी पातळीत वाढ झाल्याने...
Read more