शेतीच्या बातम्या

अमरावती येथील रविंद्र मेटकर यांना जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे अमरावती जिल्ह्यातील म्हसला, ता. बडनेरा येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांना आज जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय...

Read more

उद्यापासून महागाई वाढणार ? काय काय महागणार ?

महागाईने सर्वसामान्यांचे जीवन त्रासदायक झाले आहे. दैनंदिन गरजेच्या बऱ्याचशा गोष्टी महाग झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. यामध्ये पेट्रोल,...

Read more

आठवड्यात उजनी धरण २५ टक्क्यांवर

सोलापुरात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने उणे पातळीत असणारे उजनी धरण अवघ्या आठवड्याभरातच 25.18 टक्क्यांवर पोहोचले आहे. धरणातील पाणीपातळी 492.810...

Read more

पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही : कृषि आयुक्त धीरज कुमार

महाराष्ट्र राज्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी...

Read more

ट्रॅक्टर विक्रीमध्ये महिन्यात 15 % वाढ

कोरोनाच्या महामारीमुळे ट्रॅक्टर उत्पादनामध्ये मोठी घट झाली होती. मात्र आता स्थिती सुधारत असून, देशातील ट्रॅक्टर उत्पादन आणि निर्यातीमध्ये वाढ झाली...

Read more

पावसामुळे बांधल्या म्हशी चक्क… बायपासवर  

सध्या राज्यात पावसाने थैमान घातले असून, कल्याण-डोंबवली भागातसुद्धा मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी परिसरातील घरांमध्ये आणि म्हशींच्या तबेल्यांमध्ये शिरले आहे. त्यामुळे...

Read more

बाजार समितीच्या निवडणुकीत आता शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क

राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये थेट मतदान करता येईल असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला....

Read more

आता पुन्हा नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेमधून

नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच यांची निवड आता पुन्हा थेट जनतेमधून करण्याबाबत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय...

Read more

अलमट्टीतून 1 लाख क्युसेक विसर्ग सुरु : धरण 71 टक्के भरले

पावसाळ्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, आज कृष्णा नदीची पाणी पातळी जवळपास तीन...

Read more

राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; आज शाळा बंद राहणार

राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, धुव्वाधार अतिवृष्टीमुळे बहूतांश जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्यातील सर्वच नद्यांची पाणी पातळीत वाढ झाल्याने...

Read more
Page 48 of 88 1 47 48 49 88

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

× Chat With Us