नाशिक (Nashik) जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले असून, नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर,...
Read moreनांदेड जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. गेले दोन दिवस झालेल्या ढगफुटीनंतर हजारो...
Read moreपावसाचा जोर वाढल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सध्या धुव्वाधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील जगबुडी आणि नारिंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीपात्रातील...
Read moreनियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही, याची दखल घेऊन लवकरच अशा...
Read moreहिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आसना नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा, किन्होळा, टाकळगाव, इंजनगाव, रुंज आदी गावांतील 400 ते 450 घरांमध्ये सुमारे...
Read moreबीड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी उगवलेल्या सोयाबीनसह अन्य पिकांना गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश...
Read moreरासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे शेतजमिनींचा दर्जा खालावत आहे. या हानिकारक प्रभावापासून जमिनीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे. येत्या काही...
Read moreराज्यात गेल्या दोन दिवसात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असून, आज (सोमवार) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात आणि पूर्व...
Read moreजून महिन्यातील दडीनंतर जुलै महिन्यातील पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. राज्यात सर्वदूर पाऊस पडत असून, घाटमाथ्यावर दमदार पाऊस पडत असल्याने...
Read moreभौगोलिक मानांकन प्राप्त वायगाव हळदीची देशपातळीवर ओळख व्हावी, यासाठी टपाल विभागातर्फे विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. वर्धा जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर...
Read more