उत्पादन घटल्याने या उन्हाळ्यात आंब्यांच्या किंमती 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. प्रतिकूल हवामानामुळे उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल या...
Read moreकोळसा आणि वीज टंचाईमुळे राज्यात वीज टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या...
Read moreवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 24 वा वार्षिक दीक्षांत समारोह संपन्न शेती हा भारतीय लोकांच्या जीवनाचा आधार आहे. एकेकाळी इतर...
Read moreकाजूबोंडे, मोहाफुले यांपासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी देशी मद्य याऐवजी विदेशी मद्य अशी करुन या पदार्थांसह फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे स्थानिक...
Read moreबैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्ह्णून ओळखला जातो. बैलगाडा शर्यतीवरील बंदी व सततचा दुष्काळ यामुळे राज्यातील देशी जनावरांमधील सर्वात...
Read moreसध्या उन्हाळा एवढा वाढतच चालला आहे की उन्हाने सगळ्यांना हैराण करून सोडले आहे. मात्र या दरम्यानच २१ एप्रिल ते २३...
Read moreभोंग्याच सोडा शेतकऱ्यांच्या विजेचं बघा असा उपरोधिक सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. तुळजापूर येथील सर्किट हाउसवर...
Read moreराज्यात यंदा आतापर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (एमआरईजीएस) झालेल्या फळबाग लागवडीत आंबा लागवडीलाच शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे....
Read moreगरिबांची गाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेळ्यांच्या जातिवंत पैदाशीसाठी कृत्रिम रेतनाचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. यासाठी महाराष्ट्रात तीन हजार केंद्रे उघडण्यात...
Read moreजेष्ठ नेते खा शरद पवार यांना शेतीक्षेत्रातील चांगलेच ज्ञान आहे; शिवाय त्यांना त्याविषयाची जान आणि आवडही आहे. विशेषत: त्यांनी केंद्रीय...
Read more