उसाप्रमाणे दुधाला एफ.आर.पी. (FRP) चे संरक्षण मिळावे, तसेच दूध आणि दुग्ध पदार्थांच्या निर्मितीमध्ये तयार होणाऱ्या नफ्यात शेतकरी कुटुंबांना रास्त वाटा...
Read moreसध्या राज्यात कृषीपंपाच्या वसुली आणि बिलासंदर्भात शेतकर्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. कसलाही विचार न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट बील दिले जाते....
Read moreबंगालच्या उपसागरात चक्राकार वारे सुरू झाल्याने लहानशा चक्रीय वादळाची निर्मिती झाली असून, राज्यात उद्या आणि परवा हवेच्या दाबात घसरण होणार...
Read moreकारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी राज्यात अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र राज्यात उसाचे टिपरु...
Read moreदूध उत्पादक शेतकऱ्यांसासाठी आनंदाची बातमी आहे. वाढत्या उन्हामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. लोणी, दूध भुकटीसह दुग्धजन्य पदार्थाना मागणी वाढली...
Read moreराज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या अतिरिक्त ऊसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम संपलेल्या कारखान्यांचे...
Read moreकोकण विभागातून ज्याप्रमाणे हापूससह इतर फळपिकांची निर्यात केली जाते त्याधर्तीवर मराठवाडा आणि विदर्भातून केशर आंबा व मोसंबी फळपिकावर लक्ष केंद्रीत...
Read moreराज्यात सर्वच जिल्ह्यामध्ये उन्हाळी सोयाबीन घेण्यात आलेले नाही त्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या खरीपात बियाणांचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय गेल्या...
Read moreराज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न अजूनही कायम आहे. यामुळे अजूनही शेतकऱ्यांची धडपड सुरूच आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील हा...
Read moreयंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मुख्य पिकांना बसला असून, सर्वच मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
Read more