• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

अखेर केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे

शेतीमित्र by शेतीमित्र
November 19, 2021
in शेतीच्या बातम्या
0
अखेर केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे
0
SHARES
0
VIEWS

मागील दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या अंदोलनाला यश मिळले असून, केंद्र सरकारने ते जाचक कृषी कायदे अखेर मागे घेतल्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वी केली.

मागील दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या अंदोलनामुळे केंद्र सरकारने पारित केलेले हे तीनही कृषी कायदे सरकारने रद्द करावे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन सुरू होते. शेवटी सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पुढे झुकावे लागले आहे. केंद्र सरकारने रद्द केलेले हे तीन कृषी कायदे काय होते ? त्याचे स्वरूप काय होते ? त्यावर कोणते अक्षेप घेतले होते हे जाणून घेवूया !

पहिला कायदा : शेतकरी उत्पादने, व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020 : या कायद्यान्वये कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारबाहेर देखील शेतमालाची खरेदी विक्री कृषिमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचाली ते अडथळे दूर करणे, मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करुन शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे. ही ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करणे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांच्या शेतमालाला लवकरात लवकर ग्राहक मिळावे यासाठी या सुविधा केल्या जात असल्याचे सरकारचे म्हणणे होते.

आक्षेप : मात्र शेतकरी आणि विरोधकांचा या कायद्याला आक्षेप होता की, एपीएमसी बाहेर मालाची विक्री झाल्यास बाजार शुल्क न मिळाल्याने राज्यांचा नुकसान होईल. त्यासोबतच बाजार समिती हद्दपार झाल्यास मध्यस्थ, आडते  यांचे काय होणार ? तसेच आधारभूत किमतीचीयंत्रणा मोडकळीस येईल.

दुसरा कायदा : शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020 : या कायद्यामध्ये कंत्राटी शेती बद्दलउल्लेख केलेला होता. शेतकरी घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरूपात करार करता येण्याची तरतूद यात केलेली होती. यामध्ये आपल्या पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्त्री किंवा कंपनीचे करार करता येईल आणि त्यासाठीची किंमत ही ठरवता येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाच हेक्‍टरपेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना कंत्राटाच्या फायदा होईल. बाजारातील अस्थिरतेचा भार शेतकऱ्यांवर न पडता त्यांच्या कंत्राटदारांवर राहील. व त्या अनुषंगाने मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवूशकतील.

आक्षेप : मात्र कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी सक्षम पणे वाटाघाटी करू शकतील का ? असा प्रश्न विरोधकांनी केला होता.

हेही वाचा :

असे करा आडसाली उसाचे खत व्यवस्थापन

कपसावरील गुलाबी बोंडअळीचे असे करा एकात्मिक नियंत्रण !

जाणून घ्या उसाच्या तूऱ्याचे महत्व

थंडीत फळबागांची अशी घ्या काळजी

तिसरा कायदा : अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020 : इसेन्शियल कमोडीटीज (अमेंडमेंट) बिल म्हणजे अत्यावश्यक वस्तू (दुरुस्त) विधेयक हा तिसरा कायदा आहे. सरकारने अनेक कृषी उत्पादनांना यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. निर्बंध कमी झाल्याने परकीय गुंतवणूक तसेच खासगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल. किमती स्थिर राहण्यास मदत होईल व या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल असे सरकारचे म्हणणे होते.

आक्षेप : मात्र यावर आक्षेप घेत विरोधक आणि शेतकरी विरोधात उतरले होते. याबाबतीत विरोधकांचे म्हणणे होते की मोठ्या कंपन्या वाटेल तेवढा साठा करू शकतील. शेतकऱ्यांना कंपन्या सांगतील त्याप्रमाणे उत्पादन करावे लागेल आणि कमी किंमतही मिळण्याची भीती शेतकऱ्यांना होती.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Tags: Finally the three agricultural laws withdrawn by the central governmentObjections against agricultural law ?The nature of all the three agricultural lawsThose oppressive agricultural laws are finally back!अखेर केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदेकृषी कायद्या विरोधातील अक्षेप ?तीनही कृषी कायद्यांचे स्वरूपते जाचक कृषी कायदे अखेर मागे !
Previous Post

तूर धोक्याच्या पतळीवर : असे करा व्यवस्थापन

Next Post

वेलवर्गीय भाज्यांची करा व्यापारी तत्त्वावर लागवड

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
वेलवर्गीय भाज्यांची करा व्यापारी तत्त्वावर लागवड

वेलवर्गीय भाज्यांची करा व्यापारी तत्त्वावर लागवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230537
Users Today : 11
Users Last 30 days : 1294
Users This Month : 136
Users This Year : 4867
Total Users : 230537
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us