• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Tuesday, June 3, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

खरिपातील उत्पादनवाढीसाठी पर्यावरणाकडे दुर्लक्ष : एस. चंद्रशेखर

शेतीमित्र by शेतीमित्र
April 29, 2022
in शेतीच्या बातम्या
0
खरिपातील उत्पादनवाढीसाठी पर्यावरणाकडे दुर्लक्ष : एस. चंद्रशेखर
0
SHARES
0
VIEWS

तांदूळ आणि ऊस या दोन्ही पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. देशांतर्गत गरज भागल्यावर या दोन्ही पिकांचे अतिरिक्त उत्पादन घेणे म्हणजे पाण्याची नासाडी करण्यासारखे आहे. देशातील मर्यादित जलसंपदेचा असा ऱ्हास होणे धोकादायक आहे, असे मत कृषिमाल व्यापार विश्लेषक एस. चंद्रशेखर यांनी व्यक्त केले.

आनंदाची बातमी : भारतातून 50 अब्ज डॉलर्स कृषिमालाची निर्यात

खरीप हंगाम 2022 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत उत्पादन वाढीचे उद्दिष्ट ठरवताना पर्यावरणाविषयक मुद्यांकडे डोळेझाक करण्यात आली, असे मत कृषिमाल व्यापार विश्लेषक एस. चंद्रशेखर यांनी व्यक्त केले.

चालू आर्थिक वर्षात देशभरातील कृषी उत्पादनाचे उद्दिष्ट ठरवताना पर्यावरणविषयक पैलूंकडे दुर्लक्ष झाले आहे. खरीप हंगामातील परिषदेत साखर आणि तांदूळ उत्पादनाचे वाढीव उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले त्यावरूनच हे सिद्ध होत असल्याचे चंद्रशेखर यांनी बिझनेस लाइनमधील एका लेखात नमूद केले आहे.

लक्षवेधी बातमी : भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा, यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे भोंगा आंदोलन

तांदूळ आणि ऊस या दोन्ही पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. देशांतर्गत गरज भागल्यावर या दोन्ही पिकांचे अतिरिक्त उत्पादन घेणे म्हणजे पाण्याची नासाडी करण्यासारखे आहे. देशातील मर्यादित जलसंपदेचा असा ऱ्हास होणे धोकादायक असल्याचे चंद्रशेखर म्हणाले आहेत.

केवळ निर्यातीवर डोळा ठेवून गरजेपेक्षा जास्त तांदूळ अन साखरेचे उत्पादन घेणे समर्थनीय ठरू शकत नाही. भारत साधारणतः 1 कोटी टन तांदूळ, 6 ते 7 कोटी टन साखर निर्यात करतो. साखरेच्या निर्यातीसाठी अनुदान दिले जाते. भारताच्या या अनुदानाबाबत अन्य साखर निर्यातदार देशांनी जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत.

हे वाचा : सदाभाऊ खोत यांच्या ‘जागर शेतकऱ्यांचा, अक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाला उद्यापासून सुरूवात

तांदूळ आणि साखर निर्यातीच्या माध्यमातून आपण अप्रत्यक्ष आपला पाणीसाठाच निर्यात करत असल्याचे चंद्रशेखर म्हणाले आहेत. पर्यावरणाचा विचार करता आपण तांदूळ, साखर उत्पादनापेक्षा कमी पाण्यात आर्थिकदृष्ट्या परवडू शकणाऱ्या, परकीय चलन मिळवून देणाऱ्या अन्य पिकांचा विचार करायला हवा.

2022-2023 या आर्थिक वर्षातील खरिपासाठी 1 कोटी 12 लाख टन तांदूळ उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 2021-2022 च्या खरिपात 1 कोटी 10 लाख टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. खरिपात सरासरी 40 ते 42 लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड करण्यात येते.

हे नक्की वाचा : ४ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली : कृषिमंत्री तोमर

2022-2023 या आर्थिक वर्षात 4 कोटी 15 लाख टन साखर उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्यावर्षी 4 कोटी 14 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. सरासरी 5 कोटी हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात येते. गेल्या काही वर्षांत आपली देशांतर्गत साखरेची मागणी 2 कोटी 70 लाख टन असताना आपण प्रत्यक्षात 3 कोटी टन साखरेचे उत्पादन घेतो.

लक्षवेधी बातमी : इंडोनेशियाचा निर्यात बंदीचा निर्णय : खाद्यतेल अजून भडकणार

अतिरिक्त उत्पादनाचा फटका बसल्याने देशांतर्गत दर प्रभावित होतात. त्यामुळे ऊस लागवडीचे प्रमाण नियंत्रणाखाली आणायला हवे, अशी गरज व्यक्त करताना चंद्रशेखर यांनी, नीती आयोगानेही अशीच शिफारस केली असल्याचे म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी नीती आयोगाने ऊस लागवडीत 30 लाख हेक्टरची कपात करण्याची शिफारस केली होती. मात्र नीती आयोगाच्या या शिफारशीकडे केंद्रीय कृषी मंत्रालयाने दुर्लक्ष केले असल्याचेही चंद्रशेखर यांनी नमूद केले आहे.

आनंदाची बातमी : नाशिक येथे 2 मे रोजी कृषि पुरस्कारांनी 198 शेतकऱ्यांचा होणार सन्मान !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Tags: Domestic rates are affected by the impact of surplus productionIgnoring the recommendations of the policy commission to reduce sugarcane cultivationTo take extra product is to waste waterअतिरिक्त उत्पादन घेणे म्हणजे पाण्याची नासाडीअतिरिक्त उत्पादनाचा फटका बसल्याने देशांतर्गत दर प्रभावितनीती आयोगच्या ऊस लागवड कपातीच्या शिफारसीकडे दुर्लक्ष
Previous Post

भारतातून 50 अब्ज डॉलर्स कृषिमालाची निर्यात

Next Post

अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी प्रति टन 200 रुपये अनुदान देणार

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी प्रति टन 200 रुपये अनुदान देणार

अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी प्रति टन 200 रुपये अनुदान देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230466
Users Today : 22
Users Last 30 days : 1565
Users This Month : 65
Users This Year : 4796
Total Users : 230466
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us